Manasvi Choudhary
गोकुळात गेल्यानंतर गोपींकांच्या घरातील ताजे लोणी खाण्यासाठी कान्हा आपल्या मित्रांसोबत जायचे आणि दूध, दहीचे भांडे घ्यायचे. गोपीका त्रस्त होऊन त्यांनी आपल्या घरातील लोणी आणि ताक मडक्यात भरून अतिशय उंच जागी टांगून ठेवले.
मात्र बाळकृष्ण हे हुशार होते. त्यांनी मित्रमंडळींसोबत हुशारीने मानवी साखळी तयार करून सर्व सवंगड्यांसोबत लोण्यावर ताव मारला. याच बालपणीच्या आठवणीत दरवर्षी कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.