Last Station in India: भारतातील शेवटचे स्टेशन कोणते? का थांबत नाही एकही ट्रेन? जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतील रेल्वे नेटवर्क

भारतील रेल्वे नेटवर्क जगात चौथ्या क्रमांकावर येते. येथे 11 हजाराहून अधिक ट्रेन दररोज धावतात.

Indian Railway Network | Yandex

प्रवासासाठी रेल्वे मार्ग

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेपेक्षा अधिक फायदेशीर आणि सुरक्षित वाहन नाही.

Railways for Travel | Yandex

एकही ट्रेन येत-जात नाही

पण तुम्हाला माहित आहे का, की भारतात एक असे स्टेशन आहे जिथून एकही ट्रेन येत-जात नाही.

No trains come and go | Yandex

सिंगाबाद स्टेशन

बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले 'सिंगाबाद' हे भारतातील शेवटचे स्टेशन आहे.

Singabad Station | Yandex

मालदा जिल्हा

सिंगाबाद स्टेशन बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात येते.

Malda District | Yandex

ब्रिटिशकालीन उपकरणे

येथील सिग्नल, टेलिफोन, तिकीट बूथ ही उपकरणे ब्रिटिशकालीन आहेत.

British Period | Yandex

भारताचे शेवटचे स्टेशन

येथे पूर्वी भारतातील कोलकाता आणि ढाका दरम्यान कनेक्टिव्हिटी होती. येथील बोर्डवर लिहिले आहे की, भारताचे शेवटचे स्टेशन.

India's last station | Yandex

मालगाड्या

आता नेपाळ आणि तेथून भारतात येणाऱ्या मालगाड्या या स्टेशनवरून जातात.

Freight Trains | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: 'आयुष्य खूप सुंदर आहे फक्त..., गौतमीचा किलर लूक; चाहत्याची भन्नाट कमेंट !

Gautami Patil Photos | Saamtv