ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणत्याही सणासुधीला तांब्याची किंवा पितळ्याची भांडी वापरली जातात.
जास्त वापरल्यामुळे या भांड्यांवर काळपट ठर येतो. त्यामुळे भांडी स्वच्छ दिसत नाही.
असे दोन पदार्थ आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही तांब्या पितळ्यांची भांडी लख्ख चमकवू शकता.
बाजारात मिळणारे सायट्रिक अॅसिडची पावडर आणि मिठाने हि भांडी घासल्यास ती एकदम लख्ख चमकू लागतात.
सर्वप्रथम दोन चमचे सायट्रिक अॅसिड घ्य. त्यामध्ये दोन चमचे मिठ घाला. या मिश्रणात थोडे पाणी घालून एकजीव करुन घ्या.
अता हे मिश्रण भांड्यांना थोड्यावेळ लावून ठेवा त्यानंतर स्पंज किंवा काथ्याने स्वच्छ करा.
नंतर ती भांडी स्वच्छ पाण्यानी धुवून घ्या. या नंतर एकदम नव्यासारखी भांडी चमकतील.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.