Tanvi Pol
रात्री झोपताना अनेकजण पाण्याची बाटली ठेवून झोपत असतात.
वास्तुशास्त्रानुसार, असे करणे म्हणजे अनेक समस्यांना आमंत्रण देणे असते.
चला तर पाहुयात झोपताना डोक्याजवळ पाण्याची बाटली काय होते.
वास्तुशास्त्रानुसार, नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
घरात वारंवार लहान गोष्टीवरुन वाद सुरु होतात.
पाण्याची बाटली बाजूला ठेवून झोपल्याने आर्थिक समस्या वाढतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: धनलाभासाठी घरात किती मोरपीस ठेवावेत