Shreya Maskar
नांदेड जिल्ह्यात कंधार किल्ला वसलेला आहे, जे महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाण आहे.
कंधार किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वस्तू व तोफा आहेत.
कंधार किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते, असे म्हटले जाते.
कंधार किल्ला जमिनीवर बांधलेला असल्यामुळे याला 'भुईकोट' म्हणतात.
कंधार किल्ल्यावर 'अंबारी' नावाची तोफ आहे.
कंधारच्या किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज आहे, तसेच तोफा देखील पाहायला मिळतात.
कंधार किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे. येथे तुम्ही सुट्टीत नक्की पिकनिक प्लान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.