ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाळा सुरुवात झालेली आहे.
मात्र या पावसामुळे आतापासूनच केस गळतीची समस्याही जाणवू लागली आहे.
पावसाळ्यात केस गळतीच्या समस्येपासून वाचण्यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा.
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात,जे केसांसाठी चांगले समजले जाते,त्यामुळे पावसाळ्यात केस गळती होऊ नये म्हणून अंड्याचा आहारात समावेश करावा.
केसांच्या आरोग्यासाठी अक्रोडचे सेवन करणे अत्यंत चांगले मानले जाते.त्यामुळे पावसाळ्यात केस गळती टाळल्यासाठी अक्रोड खावे.
केसांसाठी दही चांगेल असते. त्यामुळे केस गळती होऊ नये म्हणून जास्तीत जास्त आहारात दहीचा समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.