GK: भारतातील अनोखी प्रथा! या गावात लग्नानंतर मुली नाही, तर मुले जातात सासरी

Tanvi Pol

भारतातील लग्न पद्धती

भारतातील प्रत्येक भागात विविध लग्नाच्या पद्धती आहेत.

Unique marriage traditions in India

भारत देशातील विविध भाग

प्रत्येक ठिकाणी लग्नानंतर मुलगी सासरी जाते हे आपल्यापैंकी प्रत्येकाला माहिती आहे.

Unique marriage traditions in India

कोणत्या भागात मुलगा सासरी जातो

पण भारतात असे एक गाव आहे जिथे मुलगी नाही तर मुलगा लग्नानंतर सासरी जातो.

Unique marriage traditions in India

चला तर या बद्दलची माहिती जाणून घ्या

चला तर जाणून घेऊयात भारतात नेमकी ही प्रथा कुठे आणि कधी पासून सुरु आहे.

Unique marriage traditions in India

मेघालय या भागातील परंपरा

भारतातील मेघालयातील एका गावात ही परंपरा आहे. जिथे लग्नानंतर मुलगा सासरी जातो.

Unique marriage traditions in India

आदिवासी समाज

अनेक वर्षांपासून ही परंपरा या भागात सुरू आहे. विशेषत आदिवासी समाजात ही पद्धत सामान्य मानली जाते.

Unique marriage traditions in India | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Unique marriage traditions in India | Google

NEXT: या गावात संध्याकाळनंतर रडायला बंदी; जाणून घ्या कारण?

GK | Saam Tv
येथे क्लिक करा...