Manasvi Choudhary
आंघोळी केल्यानंतर काही वेळाने सिंदूर लावावे.
केस धुतल्यानंतर लगेच सिंदूर लावू नये, यामुळे नकारात्मकता वाढते.
इतर कोणाचाही सिंदूर लावू नये हे अशुभ मानलं जाते.
सिंदूर खरेदी करताना पतीच्या पैशाने विकत घ्यावा.
विवाहित स्त्रीने सिंदूर लावल्याने पतीचे आरोग्य चांगले राहते.
डोकेदुखी, निद्रानाश आणि मेंदूच्या समस्या सिंदूर लावल्याने दूर होतात.
येथे दिलेली ही माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.