ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या राज्यभर कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.
उन्हामुळे प्रत्येकाला जबरदस्त गरमीचा सामना करावा लागतो.
अनेकदा गरमीमुळे लहानापासून ते मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्यक्तीची चिडचिड होत असते.
उन्हाळ्यात तुम्ही या फळांचा आहारात समावेश केल्याने तुमची चिडचिड कमी होऊ शकते.
उन्हाळ्याच्या दिवसात केळीचे सेवन केल्याने स्वभाव चांगला राहतो.
बदाम खाल्ल्याने स्वभाव चांगला राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अननस खाल्ल्याने मूड चांगला राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.