Surabhi Jayashree Jagdish
मीठ हे जेवणातील महत्वाचा घटक असून त्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे.
जेवणादरम्यान मिठाचा अंदाज चुकतो. भाजी रस्स्याची असेल तर पाणी वाढवून चव बॅलेन्स करता येते.
मात्र सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो.
सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर त्यात लिंबाचा रस कामी येतो. लिंबाचा रस मिसळून तुम्ही खारट भाजीत टाकू शकता.
त्याचप्रमाणे सुक्या भाजीत मीठ जास्त झाल्यास तुम्ही त्यामध्ये बॅलन्स म्हणून तुम्ही दही मिसळू शकता.
खारट झालेल्या सुक्या भाजीत तुम्ही टोमॅटोचे चिरून घालू शकता.
दौपदी कोणत्या धातूच्या भांड्यात अन्न शिजवायची?