ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या देशातील भरपूर भागात तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.
उन्हाळा सुरु झाला की देशात उष्णतेची लाट पसरु लागते.
उन्हामुळे होणाऱ्या उष्मघाताचे परिणाम करण्यासाठी टाळण्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते.
उन्हाळ्यात अंगाला चिकटणार नाही असे कपडे म्हणजेचं सुती, सैल कपडे घाला.
दिवसा घराबाहेर पडणे टाळा, दुपारच्या कडक उनामुळे डोकेदुखी सारखे समस्या होऊ शकते
शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करा. घाम आल्यास चेहरा ठंड पाण्याने धूवा.
आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन जास्त प्रमाणात करा ज्यामुळे सरीरात पाण्याची कमी भासणार नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़
NEXT: कोथिंबीर ठरते तुमच्या आयुष्यासाठी संजीवनी