ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्या सुरु झाल्यावर धान्यांना कीड लागण्याची भीती असते.
घरातील धान्यांना कीड लागू नये म्हणून वापरा या सोप्या टिप्स.
पावसाळ्यात डाळींना बुरशी लागू नये म्हणून त्यांना मोहरीचे तेल लावा.
धान्याच्या डब्यात लवंग ठेवल्यास धान्यात कीडे होत नाही त्याचबरोबर बुरशी सुद्धा लागत नाही.
कडूलिंबाची पाने धान्यात टाकून ठेवल्यास धान्याला कीड लागत नाही.
धान्यात लसूण न सोलता ठेवल्यास धान्यामध्ये कीजे होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.