Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
पावसाळ्याच्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते.
पावसाळ्यात पाण्याने तसेच सतत पाय ओले राहल्याने पायांना जखम होते.
पायांच्या बोटामध्ये ही संसर्गजन्य होते. अत्यंत वेदनादायी जखम असते.
पावसाळ्यात अनवाणी फिरणे टाळावे. चिखलात, ओलाव्यात आल्याने पायाला चिखल्या येतात.
पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवावे व कोरडे करावेत.
पायांना नारळाच्या तेलाने मालिश करावी. चिखल्या आलेल्या भांगावर हात लावू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.