Monsoon Car Tips: मुसळधार पावसात गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा

Dhanshri Shintre

मान्सूनचं आगमन

देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालं असून उत्तर भारतातही पावसाने हजेरी लावली आहे.

आवश्यक उपाय

पावसाळ्यात गाडी सुरळीत चालवण्यासाठी काही आवश्यक उपाय आणि काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते.

गाडीमध्ये बिघाड

पावसाळ्यात गाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता अधिक असते, असा अनुभव अनेक वेळा घेतला गेला आहे.

भरलेले रस्ते टाळावे

पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे पाण्याने भरलेले अंडरपास किंवा रस्ते शक्यता टाळावेत, सुरक्षिततेसाठी खबरदारी आवश्यक आहे.

तांत्रिक बिघाड

इंजिन दीर्घकाळ पाण्यात बुडल्यास गाडीमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे.

गाडी संथ गतीने चालवणे

पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून जावे लागल्यास गाडी सावधपणे आणि संथ गतीने चालवणे अधिक सुरक्षित ठरते.

गिअर बॉक्स

मुसळधार पावसात गिअर बॉक्समध्ये पाणी जाऊ नये याची खबरदारी घ्या, अन्यथा महागडं नुकसान होऊ शकतं.

ब्रेकची तपासणी

पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी ब्रेक नीट काम करणे आवश्यक आहे, त्यामुळे वेळेवर ब्रेकची तपासणी आणि देखभाल करा.

NEXT: जगातील १० सर्वात मोठ्या कार बाजारपेठांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर?

येथे क्लिक करा