Ankush Dhavre
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.
वयाच्या ९व्या वर्षी संभाजी महाराजांचा राज्यकारभार व युद्धकौशल्याचा प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ झाला.
१६८० मध्ये संभाजी महाराज वयाच्या २३व्या वर्षी सिंहासनावर आरूढ झाले.
औरंगजेबाविरुद्ध संभाजी महाराजांनी अनेक मोठी युद्धे लढली आणि मुघल सैन्याला धूळ चारली.
९ वर्षांच्या राज्यकारभारात त्यांनी मराठा साम्राज्य अधिक शक्तिशाली केले आणि मुघल, पोर्तुगीज व इंग्रजांविरोधात लढा दिला.
१६८९ मध्ये संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले आणि त्यांना औरंगजेबाने कैद केले.
संभाजी महाराजांनी वयाच्या ३१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे संपूर्ण आयुष्य ३१ वर्षांचे होते, पण या अल्पायुष्यात त्यांनी मराठा स्वराज्यासाठी अपार बलिदान दिले.
संभाजी महाराजांचे धैर्य, शौर्य आणि त्याग हा आजही मराठा आणि भारतीय इतिहासात अमर आहे.