Surabhi Jayashree Jagdish
साखर नियंत्रणात आणण्यासाठी पायी चालणं हा सर्वात प्रभावी मार्ग आहे
मधुमेहाच्या रुग्णाने दररोज 10 हजार पावलं चालणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही नेहमी रोज 30 मिनिटं चाललं पाहिजे.
शक्य नसल्यास रुग्णांनी दिवसाला ६४०० पावलं चालली पाहिजे.
किलोमीटरनुसार 3-4 किमी वेगाने चालणं फायदेशीर मानलं जातं.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी उपाशी पोटी चालणं चांगलं असल्याचं मानलं जातं.
यामुळे दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीर एक्टिव्ह राहतं.
यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि शुगरही नियंत्रित राहते.