Shreya Maskar
संध्याकाळी आणि रात्री आंबे खाल्यास शरीरातील मधुमेहाची पातळी वाढते.
मधुमेहाच्या लोकांनी आंबा खाल्ल्यावर चालणे, योगा, व्यायाम आवर्जून करा.
शरीराच्या हालचालीमुळे आंबा पचायला हलका जातो.
आंबे खाण्यापूर्वी किमान एक तास पाण्यात भिजवून ठेवा.
आंबा पाण्यात भिजवल्यामुळे जास्तीचे फायटिक ऍसिड कमी होते.
शरीरात जास्त फायटिक ऍसिड आरोग्याला नुकसान करते.
मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींनी दिवसातून फक्त अर्धा किंवा एक छोटा आंबा खावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.