Manasvi Choudhary
भारत देश हा भव्य आणि विविधतेने भरलेला देश आहे.
भारताच्या सीमारेषेवरील देश कोणते आहेत ते जाणून घेऊया.
भारत देशाची उत्तर दिशा हि जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश या राज्याच्या बाजूला आहे.
या राज्यांना म्हणजेच उत्तर दिशा असलेल्या सीमा ही चीन देशाला जोडते.
भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम राज्याला नेपाल या देशाची सीमा जोडलेली आहे.
भारताचा गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्यांना पाकिस्तानची सीमा लागून आहे.
भारताला भूतान या देशाची ६९९ किमी लांबीची सीमा जोडलेली आहे.
भारताची श्रीलंकेशी २८८ किमी लांबीची सागरी सीमा जोडलेली आहे.