Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज 'या' गोष्टींमुळे आहेत Great King

Bharat Jadhav

स्वराज्य

शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. त्यांनी मुघल, निजाम, आदिशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वराज्य तयार केलं.

किल्ले बांधले

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:साठी एकही महाल बांधला नाही. तर जनतेचं रक्षण करता यावं म्हणून त्यांनी 100 पेक्षा जास्त किल्ले उभारले.

शेतसारा पद्धत बदलली

आधी स्थानिक कर्ज वसूलदार हे लोकांकडून कोणत्याही नियमाविना शेतसारा गोळा करत. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलली. त्यांनी शेतसारा कमी केला.

बळीराजाला मदत

शिवाजी महाराजांनी शेती करण्यासाठी सरकारी जमीन या लोकांना देऊन त्यांना शेती करण्यास मदत केली. अनेक धरणंही बांधली.

नौदलाचे जनक

शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. महाराजांनी स्वराज्यात स्वःताचे आरमार उभारले. त्यांनी ४०० पेक्षा अधिक बोटी व जहाजे निर्माण केली.

स्वराज्यात कायदे निर्माण केले

महाराजांनी रयतेला फायद्याचे ठरतील असे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार केले. स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे त्यांनी तयार केले होते.

धर्मनिरपेक्षवादी

शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात.

सैन्यात मुस्लीम अंगरक्षक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासैन्यात अनेक मुस्लिम सैनिक त्यांचे कित्येक अंगरक्षक हे मुस्लिम होते. 18 पगड जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Chhava: 'छावा' चित्रपटासाठी विकीने कसं केलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन