Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घराविषयी शुभ नियम सांगितले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा अत्यंत महत्वाचा आहे. घराच्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी देवी, सुख- समृद्धी येते.
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराच्या मुख्य दरवाजा नसेल तर घरात गरीबी प्रवेश करते.
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कोणत्या रंगाचा आहे हे देखील महत्वाचे आहे. घराच्या दरवाज्याला कोणते रंग लावू नये हे जाणून घ्या.
घराचा मुख्य दरवाज्याला कधीही काळा आणि निळा रंग लावू नये हे रंग अशुभ मानले जातात.
घराच्या मुख्य दारावर शुभ- लाभ लिहा यामुळे घरात सुख - समृद्धी येते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.