Diwali Abhyang Snan Positivity: अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरात दिसतील चांगले बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी

दिवाळीत अभ्यंगस्नानाला विशेष महत्व आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते.

Diwali

शुभ

सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आरोग्याला देखील फायदा होतो.

Abhyang Snan | yandex

नकारात्मकता होईल दूर

तुम्ही देखील अभ्यंगस्नान करण्यापूर्वी पाण्यात काही वस्तू मिक्स केल्यास तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील.

Abhyang Snan | yandex

कडूलिंब

कडूलिंब आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. कडूलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाका.

Neem leaves | Yandex

तुरटी

तुरटी अंघोळीच्या पाण्यात मिक्स केल्याने अँटीबॅक्टेरियल गुणधर्म निघून जातात.

Alum | Canva

मीठ

अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने शरीराला दुर्गंधी येत नाही. ताजेतवाने वाटते.

मीठ | Canva

लिंबू

लिंबू हे आबंट फळ आहे यामुळे त्वचा, केस हे देखील सुधारण्यास मदत होते.

लिंबू

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

येथे क्लिक करा..