ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या प्रत्येकजण धावपळीच्या जगात जगत आहे.
या धावपळीच्या जगण्यांमुळे प्रत्येक व्यक्तीला अनेक आरोग्यसंबंधित समस्या जाणवत असतात.
त्यातील लोकांमध्ये एक सातत्याने जाणवणारी समस्या म्हणजे चक्कर येणे.
चक्कर येणं हा गंभीर एक आजार जरी नसला तरी ती एक त्रासदायक समस्या बनली आहे.
तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून त्याचे मिश्रण घेतल्यास चक्कर येणे बंद होते.
धना पावडर आणि आवळा पावडर काही प्रमाणात मिस्क करु प्यायल्याने चक्कर येणे बंद होते.
चक्कर आल्यास अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन लवंगा टाकून पाणी उकळून ते प्यावे.
आल्याच्या तेलाने चक्कर येण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.