Manasvi Choudhary
डोबिंवली हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे.
डोबिंवली शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.
डोंबिवली विविध संस्कृती परंपरा जपल्या जातात.
डोबिंवली या शहराला नाव कसं पडलं जाणून घेऊया.
डोंब लोकांच्या वस्तीमुळे या शहराला डोंबिवली हे नाव पडलं असल्याचं मानलं जाते.
डोंबिवली शहाराच्या नावाला गावदेवी मंदिराचा देखील इतिहास आहे.
या मंदिरात शनिदेवाची पूजा केली जाते.
उल्हास नदीच्या काठावर डोंबिवली हे शहर वसलेले आहे.