Heart Attack: हार्ट अटॅक आल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर...

Priya More

आरोग्य समस्या

हार्ट अटॅक ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये योग्य वेळी योग्य पावलं उचलणे खूप महत्वाचे आहे.

Heart Attack | Social Media

पाणी दिले जाते

अनेकदा लोकं घाबरून हार्ट अटॅकच्या रुग्णाला पाणी देण्याचा प्रयत्न करतात. पण तसं करणं योग्य नाही.

Heart Attack | Social Media

डॉक्टरांचा सल्ला

हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्णांना पाणी देऊ नये असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामागे मोठं कारण आहे.

Heart Attack | Social Media

हृदयावर जास्त दाब

हार्ट अटॅकच्या वेळी हृदय आधीच खूप कमकुवत असते. जर रुग्णाला पाणी दिले तर ते पोटात जाऊ जाऊन हृदयावर जास्त दबाव येऊ शकतो.

Heart Attack | Social Media

बेशुद्ध होऊ शकतो

हृदयविकाराच्या झटक्यात अनेक वेळा रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.

Heart Attack | Social Media

गुदमरण्याचा धोका

रुग्ण बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पाणी दिले तर ते पाणी चुकीच्या नळीमध्ये जाऊ शकते. ज्यामुळे गुदमरण्याचा धोका वाढू शकतो.

Heart Attack | Social Media

उलट्या होऊ शकतात

काही रुग्णांना हृदयविकाराच्या झटक्याने उलट्या होऊ शकतात.

Heart Attack | Social Media

श्वास घ्यायला त्रास

हार्ट अटॅक आल्यानंतर जर पाणी दिले तर उलट्या होण्याचा धोका वाढू शकतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Heart Attack | Social Media

NEXT: PHOTO: पाणी नाही, अन्न नाही; 12 तासांपासून एकाच ठिकाणी अडकून, कुंभमेळ्यातील ट्रॅफिकची भयाण दृश्ये

Maha Kumbh Mela Traffic Jam | Social Media
येथे क्लिक करा...