Manasvi Choudhary
सध्या उष्णतेचा तडाका प्रचंड आहे.
वाढत्या उन्हामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.
यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे.
अशावेळी दररोज दिवसातून दोन वेळा आंघोळ करण्याचे फायद्याचे आहे
रात्री आंघोळ केल्याने दिवसभरातील ताणतणाव निघून जातो.
रात्री आंघोळ केल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते.
रात्री गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू दु:खीपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.