Alisha Khedekar
थंड पाण्याच्या पट्ट्या शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करून तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
तापासोबत डोकेदुखी असल्यास थंड पट्टीमुळे कपाळाला गारवा मिळतो आणि डोकेदुखीची तीव्रता कमी जाणवू शकते.
तापामुळे शरीर गरम होऊन अस्वस्थ वाटत असल्यास थंड पट्टी शरीराला तात्पुरता आराम आणि गारवा देते.
पट्टीमुळे त्वचेवरील उष्णता काही प्रमाणात कमी होते आणि तापाच्या काळात रुग्णाला आरामदायी वाटू शकते.
तापामुळे घाम आल्यावर शरीर अस्वस्थ वाटू शकते; अशावेळी ओलसर पट्टी चेहऱ्याला ताजेपणा देते.
तापात अस्वस्थ झालेल्या मुलांच्या कपाळावर हलकी थंड पट्टी ठेवल्यास त्यांना काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा