Manasvi Choudhary
सध्या उष्णता दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताची समस्या वाढू लागली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे थकवा, चिडचिड, शरीरात पाण्याची कमतरता यांसारख्या गंभीर समस्या जाणवू लागतात.
शरीरातीला उष्णता कमी करण्यासाठी आहारात कांद्याचे सेवन करणे लाभदायक ठरेल.
कांदा हा नैसर्गिकरित्या थंड आहे. ज्यामुळे आहारात कांदा जास्तीत जास्त वापरावा.
कांद्यामध्ये असलेले पाणी हे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते.
कांद्यामध्ये व्केर्सेटिन आणि सल्फर हे पदार्थ असतात जे शरीरातील उष्णता कमी करतात.
कांदा खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा