ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्रीच्या जेवनामध्ये कारलं खाल्यास पचन नीट होत नाही.
कारल्यामध्ये अम्लयुक्त घटक असतात ज्यामुळे रात्री खाल्यास त्रास होऊ शकतो.
रात्रीच्या वेळी निद्रावस्थेत असताना पचनसंस्था संथ गतीने काम करत असते. त्यामुळे कारलं पचायला त्रास होतो.
रात्री कारलं खाल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
रात्राच्या वेळी करलं खाल्यामुळे गॅस, छातीत जळजळ आणि अॅसिडिटीचा त्रास होतो.
कारलं उष्ण असल्यामुळे त्याचे सेवन उन्हाळ्यात करु नये.
उन्हाळ्यात कारलं खाल्यामुळे शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे त्रास होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़