ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदे होतात.
रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरासाठी चांगले मानले जाते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुले शरीरात साठलेली चरबी कमी होते.
त्वचे संबंधीत सर्व समस्या दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करावे.
शरीरातील युरिक अॅसिडची मात्रा नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत होते.
शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रनात ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करावे.
तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़