Rohini Gudaghe
टक्कल असल्याने वेळ, पैसा आणि पाण्याची बचत होते.
टक्कल पडले असेल तर केस धुतल्यानंतर ते सुकण्याच्या समस्येपासून सुटका मिळते.
टक्कल पडले असेल तर शाम्पू, कंडिशनरचा खर्च वाचतोय.
टक्कल पडले असेल कर केस विंचरण्याचा वेळ वाचतो.
सतत केस विंचरणे, त्यांना कलर करण्याची समस्या मिटते.
टक्कल असेल तर उन्हाळ्यात जास्त गरम होत नाही.
टक्कल केल्याने चांगल्या प्रमाणात रक्तभिसरण होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.