ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज सकाळी शेंगदाणा आणि गुळ एकत्रित खाल्ल्याने रक्ताभिसरण क्रिया सुरळीत राहते.
दररोज शेंगदाणा आणि गुळ एकत्रित खाल्ल्याने कंबरदुखीच्या समस्येमध्ये आराम मिळतो.
सकाळी दररोज गदाणा आणि गुळ एकत्रित खाल्ल्याने हृदयासंबंधित समस्येपासून सुटका मिळते.
दररोज शेंगदाणा आणि गुळ एकत्रित खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाणात नियंत्रित राहते.
सांधेदुखीची समस्या असलेल्या व्यक्तीने शेंगदाणा आणि गुळ दररोज खाल्ल्याने आराम मिळतो.
वजन वाढवण्यासाठी दररोज सकाळी शेंगदाणा आणि गुळ एकत्रित खावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.