Manasvi Choudhary
चालणे हा आरोग्यासाठी उत्तम व्यायाम मानला जातो.
जेवल्यानंतर शतपावली करण्याचा म्हणजे चालण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.
जेवण केल्यानंतर चालल्याने अन्नाचे म
जेवण केल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
जेवल्यानंतर अर्ध्यातासाने चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जेवल्यानंतर चालल्याने झोप चांगली लागते, तसेच शरीराला आराम मिळतो.
जेवण केल्यानंतर चालल्याने मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते. यामुळे वजन देखील वाढत नाही.