Tanvi Pol
हिवाळ्यात अनेकदा रताळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र नेमके हिवाळ्याच्या दिवसात रताळे खाल्ल्याने काय होते?
रताळ्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
केसांशी संबंधित समस्यामध्ये रताळ्याचे सेवन फायदेशीर ठरते.
रताळ्याच्या सेवनाने व्हिटॅमिन सी कमतरता पुर्ण होते.
कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.