ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवल्यानंतर चालणे महत्त्वाचे असते हे आपल्याला कायम सांगितले जाते.
मात्र त्याचे खरंच काही फायदे आहेत का?
जेवल्यानंतर शतपावली केल्यानंतर पचनक्रिया सुरळीत राहते.
शांत झोप येण्यासाठी जेवल्यानंतर काही वेळ शतपावली करावी.
शतपावली केल्याने गॅसची समस्या जाणवत नाही.
जेवल्यानंतर शतपावली केल्याने शरीर मोकळे होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.