ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गायत्रीमंत्राचा नियमित जप केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
दररोज सकाळी ब्रम्हमुहूर्तावर गायत्रीमंत्रचा जप केल्यास तुमचा दिवस चांगला जातो.
गायत्रीमंत्रचा जप केल्यास करियरमध्ये तुमची प्रगती होण्यास मदत होते.
गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होतात.
गायत्री मंत्राचा जप केल्या तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
गायत्री मंत्राचा जप करताना रुद्राक्षच्या माळीचा वापर केल्यास लाभ होतील.
गायत्री मंत्राचा जप केल्यास तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.