Manasvi Choudhary
शरीरासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.
पाणी पिणे फायद्याचे असले तरी अतिप्रमाणात पाणी पिण्याचे फायदे नाही तर नुकसान देखील होते.
पाणी हे शरीरातील नको असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे मुख्य कार्य करते.
दिवसातून ६ते ७ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीराच्या आरोग्यासाठी घातक ठरते.
कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही तर किडनी स्टोनची समस्या देखील उद्भवते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या