Saam Tv
ज्या ज्या ठिकाणी रामाचा उल्लेख केला जातो त्या ठिकाणी मारुती उपस्थित असतो असे म्हणतात.
श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली होते असे अनेक ग्रंथांमध्ये नमूद केलेले आहे.
हिंदू धर्मात हनुमानाला प्रंचड महत्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्यात हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते.
हिंदू धर्मातील पुराणांनुसार हनुमान पृथ्वीवर अजुनही उपस्थित आहे असे मानले जाते.
त्रेतायुगाबद्दल बोलायचे झाले तर हनुमानाच्या मृत्यूचा उल्लेख केला नाही. तर हनुमान चिंरजीवी आहे वर्णन केले आहे.
हनुमान हा ग्रंथामध्ये नमुद केल्याप्रमाणे अमर आहे. शिवाय कलियुगातही हनुमानाचे वर्णन केलेले आहे.
हनुमान त्रेतायुगात आणि द्वापार युगात सुद्धा उपस्थित राहणार आहे.