Bharat Jadhav
वाढत्या प्रदूषणामुळे आणि केसांची काळजी न घेतल्याने केस गळण्याची समस्या सुरू होते.
आहारात अशा काही गोष्टींचा समावेश केला जातो, ज्यामुळे केस गळतीची समस्या सुरू होते.
जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने केस गळण्याची समस्या वाढू शकते. हे पदार्थ खाल्ल्याने त्यामुळे जास्त सेबम तयार होतो, ज्यामुळे केस आणि स्कॅल्प तेलकट होते.
जास्त सोडियम असलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे डिहायड्रेशन होत असते.
कृत्रिम गोड पदार्थ तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकते. यामुळे तुमच्या शरीराला केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्वांपासून वंचित राहते.
सोया उत्पादने प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत, परंतु सोया उत्पादनांमध्ये फायटोएस्ट्रोजेन असते. त्यामुळे हार्मोनल असंतुलनामुळे केस गळतात.
दूध आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने केस गळतीची समस्या निर्माण होते.
दारुच्या अतिसेवनामुळे शरीराचे डिहाइड्रेशन सुरू होते, त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होत असतात.
चहा-कॉफीचे जास्त सेवन केल्याने डिहायड्रेशन होते. कॅफिनमुळे केस गळतात.
येथे क्लिक करा