Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व असते. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.
श्रावणात महिला हातात हिरव्या बांगड्या घालतात. फार पूर्वीपासूनची ही परंपरा आहे
हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, नवचैतन्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. यामुळे श्रावणात महिला सोळा साजश्रृंगारापैकी एक हिरव्या बांगड्या परिधान करतात.
श्रावण महिन्यात महिलांना हिरवा चुडा घालतल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असे मानले जाते.
श्रावणात हिरव्या बांगड्या घातल्याने महिला निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि पतीच्या व कुटुंबाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात.
महिलांनी काचेचा बांगड्या घातल्याने हाताच्या नसा उत्तेजित होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधाित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.