Government Employees: तरच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होणार; राज्य सरकारने ठेवली मोठी अट

Siddhi Hande

महत्त्वाचा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Government Employees

ईकेवायसी अनिवार्य

आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई केवायसी केल्यानंतरच तुमचा पगार जमा होणार आहे.

Government Employees

दुबार नोंदणीमुळे निर्णय

दुबार नोंदणीमुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Government Employees

१८ लाख कर्मचारी

आता राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच वेतन दिले जाणार आहे.

Government Employees

एप्रिल

एप्रिल अखेरपर्यंत ही ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Government Employees

पारदर्शकता

वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

Government Employees

ईकेवायसी करण्याचे आवाहन

ई केवायसीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे काम लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले आहे.

Government Employees

Next: फोन नंबर वापरून मोबाइल लोकेशन कसं शोधायचं? 'हा' आहे सुरक्षित मार्ग

Location Tracking | saam tv
येथे क्लिक करा