Tanvi Pol
पावसाळा सुरु होताच अनेक व्यक्तींना सर्दी-खोकल्याचा त्रास होतोच.
गोळ्या घेण्याऐवजी नैसर्गिक उपाय अधिक परिणामकारक ठरतो.
असा एक खास पदार्थ आहे जो घसा आणि छातीतला कफ साफ करतो.
या पदार्थात असतात सुंठ, हळद, मध आणि तुलसी यांचे गुणधर्म.
तो खाल्ल्याने घशाला आराम मिळतो आणि खोकल्याचा त्रास कमी होतो.
हा पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि वारंवार होणाऱ्या सर्दीपासून संरक्षण करतो.
रील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.