Shreya Maskar
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल गावात गोपाळगड किल्ला आहे. गोपाळगड किल्ल्याला अंजनवेल किल्ला असेही म्हणतात.
गोपाळगड सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. गोपाळगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
गोपाळगड किल्ला वाशिष्ठी नदीच्या किनारी एका टेकडीवर आहे. येथे वाशिष्ठी नदीचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
गोपाळगड किल्ला अरबी समुद्राचे आणि रत्नागिरी परिसराचे विहंगम आणि नयनरम्य दृश्य देतो.
गोपाळगड किल्ला मराठा आणि इंग्रज यांसारख्या विविध राजवटींच्या ताब्यात होता. गोपाळगड किल्ल्याच्या भिंती आणि बुरुज आजही मजबूत स्थितीत आहेत.
गोपाळगड ट्रेकिंगसाठी देखील उत्तम स्पॉट्स आहे. तुम्ही पहिल्यांदा ट्रेक करत असाल तर येथे आवर्जून जा. हिवाळ्यात येथे जाणे योग्य राहील.
गोपाळगड किल्ल्याच्या परिसरात विहीर, महादेवाचे मंदिर आणि दीपस्तंभ आहे. त्यामुळे येथे आल्यावर देवाचे दर्शन नक्की घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.