Alisha Khedekar
गौरीची स्थापना गणपतीच्या उजव्या बाजूला केली जाते, अशी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धत आहे.
मात्र गौरी बसवण्याची पद्धत प्रत्येक कुटुंबात सारखी नसते. स्थानिक परंपरा आणि कुलाचारानुसार बदल दिसतो.
गणपतीची मूर्ती मध्यभागी ठेवून त्याच्या बाजूला गौरीच्या मूर्ती किंवा मुखवट्यांची स्थापना केली जाते.
महाराष्ट्रात गौरीला अनेक ठिकाणी गणपतीची आई किंवा माता स्वरूप मानले जाते. श्रद्धेनुसार तिचे स्वागत केले जाते.
काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींची स्थापना केली जाते. त्यांच्या स्थानालाही विशेष महत्त्व असते.
गौरी नेमक्या कोणत्या बाजूला बसवायच्या, यासाठी घरातील पूर्वापार चालत आलेली पद्धत पाळणे महत्त्वाचे मानले जाते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा