ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात सुख शांती रहाण्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर स्वच्छ अंघोळ करुन देवाची पूजा करा.
घरात दररोज पूजा केल्यामुळे सकारात्म उर्जा निर्माण होते.
पूजा करताना या गोष्टी केल्यास घरात सकारात्मकता राहिल.
पूजा करताना देवाला तुळशीचे पान अर्पण करू नये.
अंघोळ केल्याशिवाय देवपूजा करू नका यामुळे घरामध्ये मतभेद वाढते.
गंगाजल नेहमी तांब्याच्या ठेवा असं केल्यामुळे तुमच्या मनातील गोष्टी लवकर पूर्ण होतात.
लक्षमी देवीला नेहमी कमळाचे फूल अर्पण करा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.