ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जीवनात समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी मन आनंदी ठेवणे महत्त्वाचे असते.
आयुष्यात कितीही लहान-मोठी घटना घडली तरी ती विसरुन पुढे जायला हवे.यासाठी आम्हा सांगत असलेले रूल्स नक्की स्विकारा.
आयुष्यभर दु:खी न राहता तुम्ही जे काही क्षण जगत आहात ते नेहमी आठवणीत ठेवा.
जीवनात आनंदी राहण्यासाठी इतरांकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करु नये.
अपूर्ण झोपेमुळे तणाव निर्माण होतो आणि परिणामी तुम्ही दु:खी होऊ शकता.
मित्रांसोबत कधी तरी वेळ घालवावा त्यामुळे आनंदी राहता येते.
तुमच्यात ज्या काही कमतरता आहेत त्यांचा विचार करण्याऐवजी त्या दूर करा आणि शक्य तितक्या तणावापासून दूर रहा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.