ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वच नागरिक नेहमी उपवास करताना पाहायला मिळतात.
अधूनमधून उपवास करण्याची लोकप्रियता खूप वाढली आहे.
उपवासाला व्रत देखील म्हटले जाते.
उपवास केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.
उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, आणि आपली पचनशक्ती नियंत्रणात राहते.
उपवास केल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होत असते.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी नागरिकांनी उपवास करावा.
उपवास केल्यामुळे शरीराला मानसिक शांती मिळते, तणाव कमी होतो आणि स्वत:वर लक्ष केंद्रित होत असते.
NEXT: नारळ पाणी 'या' व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये!