ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे फळांच्या ज्यूसचे सेवन केले जाते.
फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. त्यामधील गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.
पण या ज्यूसमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर परिणाम होऊ शकतात.
फळांच्या ज्यूसमध्ये साखरेची मात्रा अधीक असते ज्यामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.
फळांचा ज्यूस प्यायल्यामुळे तुम्हाला रक्तदाबाची समस्या होऊ शकते.
असे अनेक ज्यूस आहेत ज्यामुळे तुमचं चयापचय बिघडू शकते.
बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये प्रिझरवेटिव्सचा वापर केला जातो. याच्या सेवनामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.