Sakshi Sunil Jadhav
काही व्यक्तींना जेवताना खूप घाईघाईत जेवण्याची सवय असते.
तुम्हाला माहितीये का? घाईघाईत जेवल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
घाईने जेवल्याने अन्न व्यवस्थित चावले जात नाही आणि याचा पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो.
कमी पचलेले अन्न पोटात गॅस आणि आम्लता निर्माण करु शकते.
खूप लवकर अन्न खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.
यामुळे जलद वजन वाढण्याची शक्यता देखील वाढू शकते. पोटात फुगणे आणि जडपणा जाणवतो तसेच बद्धकोष्ठता येऊ शकते.
मधुमेह आणि हदयरोगाचा धोका देखील वाढू शकतो. खूप लवकर जेवल्याने मानसिक ताण चिडचिड वाढू शकते.
NEXT : Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स