Manasvi Choudhary
शरीरात हिमोग्लोबीन कमी असल्यास अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.
विशेषत: महिलांच्या शरीरातील रक्त कमी झाल्यास त्यांना मासिक पाळी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते.
शरीरातील रक्त कमी झाल्यास आहारात बदल करावा.
मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास फायदेशीर ठरते.
आहारात सिझनल फळ खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाल्ल्याने रक्ताची कमतरता जाणवत नाही.
सफरचंद व बीट, डाळिंब खाणे ही लाल रंगाची फळे खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या