ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि शरीरात पोषणाच्या कमतरतेमुळे अनेक समस्या होतात.
कामाच्या व्यापामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्या होऊ शकतात.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी या पदार्थांचे सेवन केल्या त्याचे रक्तदाब नियंत्रित राहाते.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी मूंग डाळीचं सूप प्यायल्यास उत्तम असते.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी मध पाणी पिणे फायदेशीर ठरतं.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नारळ पाण्याचे सेवन केल्या रक्तदाब नियंत्रित राहाते.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते यामुळे आरोग्य निरोगी राहाते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर ठरते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.